जल, जंगल, जमीन व स्वधर्माविषयीचा अस्तित्व लढा : धरती आबा बिरसा मुंडा नाटक

Share      भारताचा इतिहास हा संघर्ष, बंड, उठाव, आंदोलन, क्रांतीलढ्यानी रंगलेला इतिहास आहे. अनेक वीर पराक्रमांच्या शौर्यगाथांनी सजलेला आहे. त्याग, समर्पण, आहुती, बलिदान, चेतना, संघर्ष याने अंकित

सर्वांगीण उन्नतीसाठी… इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या योजना

Share      इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. १८ वर्ष वयाच्या युवक युवतींपासून ते ५५ वर्षापर्यंतच्या मध्यमवयीन

अमृत महोत्सवी… आन, बान आणि शान “तिरंगा”!

Share      शेकडो भारतीयांनी “वंदे मातरम” म्हणून या देशासाठी बलिदान दिलं… हा देश एका मंत्रात गुंफला त्या “जय हिंद” चं प्रतिक म्हणजे भारतीय तिरंगा ध्वज आहे. 22

वीज कडकडत असताना अजून भिती का वाटत नाही?

Share      काही लोक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे ऐनवेळेला वादळात योग्य आसरा न मिळाल्याने मृत्यू पावतात किंवा गंभीर जखमी होतात.

सिरोंचा (गडचिरोली) येथील दर बारा वर्षानंतर भरणारा पुष्कर कुंभमेळा

Share      गडचिरोली जिल्हयात सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर दर १२ वर्षांनी येणारा पुष्कर मेळावा १३ एप्रिलपासून २४ एप्रिल पर्यंत भरणार आहे. पुष्कर मेळाव्यात प्राणहिता नदीवर सिरोंच्या येथील

कृषि पर्यटन धोरण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक उन्नत मार्ग…

Share      गेल्या दोन वर्षातील मोठा काळ कोरोनाच्या संकटात गेला. खरंतर हे संकट फारच भीषण होते. संपूर्ण जगच या काळात ठप्प झाले होते. याचा फटका सर्वच क्षेत्राला

रामदास जरातेंच्या ‘भाईगिरी’ चा प्रवास…

Share      गडचिरोली तालुक्यातील पुलखल सारख्या लहानशा गावात भाईंचा जन्म झाला. गावातील अत्यंत मागास भटक्या ढिवर जमातीतल्या ‘जराते’ परिवारात जन्मलेल्या भाईंचे प्राथमिक शिक्षण पुलखल येथेच झाले. लहानपणापासूनच

कोरोना विरुध्द महाराष्ट्राचा भक्कम लढा ; लसीकरणातही देशात अग्रेसर

Share      विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड १९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या

मोठ्या प्रमाणावरील अवैध दारूविक्री व गुन्हेगारी थांबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय

Share        मोठ्या प्रमाणावरील अवैध दारूविक्री व गुन्हेगारी थांबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या

error: Content is protected !!